*आता पेरणी ते कापनीची कामे रोजगार हमी योजनेतून होणार*
*अमरावती जिल्हाची प्रायोगीक तत्वावर निवड *
*अमरावती जिल्हाची प्रायोगीक तत्वावर निवड *
*आमदार बच्चू कडू च्या प्रयत्नाना यश*
दिनांक 30-8-2016
जगाचा पोशिदा म्हणवल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांची स्थिति हातघाईस झाली आहे.पोशिदा असणार बळीराजा आज स्वतः जीवन संपवित असताना ही व्यवस्था कुठेतरी बदलावी म्हणून आ.बच्चू कडू यांनी गेल्या कित्येक वर्षापासून सरकारकडे पेरनि ते कापनि पर्यंतची कामे रोजगार हमी योजनेतुन करण्याची मागणी लाऊन धरली होती.त्याला कहीसे यश प्राप्त होत असल्याचे दिसून येत असून राज्याचे सचीव डॉ भापकर यांनी त्या साठी अमरावती जिल्हा ची प्रायोगीक तत्वावर निवड केली.बेरोजगार च्या हाताला काम मिळावे.त्यातून सर्वान च्या घरातील चुली पेटाव्या या उदात्त्त द्रुष्टीकोनातून केंद्र शासना मार्फत देशभरात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविन्यात येते.या योजने साठी शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च होतात मात्र प्रत्येक्षात ठोस कामे होताना दिसत नाही ग्रामीण भागातील रस्ते बाँधकाम बंदारे रुक्ष लागवडी आदिसह छोटी मोठी कामे या योजनेतून होतात,परंतु या महत्वपूर्ण योजनेचा लाभ उबधाईस आलेल्या शेतकर्या साठी व्हावा अशी मागणी आ.बच्चू कडू यांनी गेल्या अनेक वर्षापासून लाऊन धरली होती.त्यासाठी कित्येक आंदोलन सुध्दा केली.
तेंव्हा त्यांची ती मागणी ग्राह्य धरत रोजगार हमी योजनेचे राज्यचे सचीव डॉ.पुरुषत्तम भापकर यांनी आ.कडू सोबत बैठक घेऊन त्याचा आराखडा तयार केली.ज्यामधे पेरणी ते कापनी पर्यतची कामे प्रत्येक्षात रोजगार हमी योजनेतून कशी करावी यांचे नियोजन केले.आणि हा प्रयोग अमरावती जिल्हातून सुरू करणार असल्याचा विश्वास सचिव डॉ.भापकर यांनी दिला.
परिणामी शेतकऱ्यांची शेतीतील कामे आता सरकारी खर्चावर होणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाल आहे.
दिनांक 30-8-2016
जगाचा पोशिदा म्हणवल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांची स्थिति हातघाईस झाली आहे.पोशिदा असणार बळीराजा आज स्वतः जीवन संपवित असताना ही व्यवस्था कुठेतरी बदलावी म्हणून आ.बच्चू कडू यांनी गेल्या कित्येक वर्षापासून सरकारकडे पेरनि ते कापनि पर्यंतची कामे रोजगार हमी योजनेतुन करण्याची मागणी लाऊन धरली होती.त्याला कहीसे यश प्राप्त होत असल्याचे दिसून येत असून राज्याचे सचीव डॉ भापकर यांनी त्या साठी अमरावती जिल्हा ची प्रायोगीक तत्वावर निवड केली.बेरोजगार च्या हाताला काम मिळावे.त्यातून सर्वान च्या घरातील चुली पेटाव्या या उदात्त्त द्रुष्टीकोनातून केंद्र शासना मार्फत देशभरात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविन्यात येते.या योजने साठी शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च होतात मात्र प्रत्येक्षात ठोस कामे होताना दिसत नाही ग्रामीण भागातील रस्ते बाँधकाम बंदारे रुक्ष लागवडी आदिसह छोटी मोठी कामे या योजनेतून होतात,परंतु या महत्वपूर्ण योजनेचा लाभ उबधाईस आलेल्या शेतकर्या साठी व्हावा अशी मागणी आ.बच्चू कडू यांनी गेल्या अनेक वर्षापासून लाऊन धरली होती.त्यासाठी कित्येक आंदोलन सुध्दा केली.
तेंव्हा त्यांची ती मागणी ग्राह्य धरत रोजगार हमी योजनेचे राज्यचे सचीव डॉ.पुरुषत्तम भापकर यांनी आ.कडू सोबत बैठक घेऊन त्याचा आराखडा तयार केली.ज्यामधे पेरणी ते कापनी पर्यतची कामे प्रत्येक्षात रोजगार हमी योजनेतून कशी करावी यांचे नियोजन केले.आणि हा प्रयोग अमरावती जिल्हातून सुरू करणार असल्याचा विश्वास सचिव डॉ.भापकर यांनी दिला.
परिणामी शेतकऱ्यांची शेतीतील कामे आता सरकारी खर्चावर होणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाल आहे.

No comments:
Post a Comment