*अन् पुन्हा मंत्रालय थरारले...*
आ. बच्चू कडू ने दिले अपंग शिक्षक दाम्पत्याने दिले जीवनदान
वेतन नसल्याने मुख्यमंत्री च्या दालनासमोर करणार होते आत्मदहन.
स्वतः दोन्ही डोळ्याने अंध.पत्नी ऐका डोळ्यांनी दिसत नाहि संसाराचा गाढ़ा ओढाता-ओढाता नाकी नऊ आले असताना शासनाच्या एकूणच व्यवस्थेने पिढीत असलेल्या त्यां कुटुंबाला पुन्हा जगण्याच्या शर्थतुन बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला.हा मनस्ताप नव्हे तर आता जगाव तरी कसं.या विचारचक्रात अडकलेल्या शाररिक तथा व्यवस्थेने अपंग केलेल्या दाम्पत्याने चक्क मुख्यमंत्राच्या दालनासमोर कुटुंबा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.मात्र राज्यभरात अनाथांचा नाथ म्हणून पुढे आलेल्या आ.बच्चू कडूनी त्यां पिढीत कुटुंबाला जीवनदान दिले.
संत गाडगेबाबाच्या एकूणच विचारधारेने प्रेरीतच नव्हे झपाटलेल्या
आ.बच्चू कडू यांची नजर सर्वसामान्य च्या दुखावर खिळली आहे.आ.बच्चू कडू कुठे ही असो त्यांना समाजव्यवस्था तसेच प्रशासकीय व्यवस्थेने पिढीताचे दुःख आपसूकच दिसते.असाच ऐक प्रसंग दी 30 ऑगस्ट मंगलवार रोजी दुपारी 3 वा.दरम्यान मंत्रालया मधे अनेकांनी अनुभवला.यावेळी अख्य मंत्रालय आ.बच्चू कडू भावनिक आव्हाना समोर थरारुंन गेले.
प्रकाश नामदेव जाधव अस त्या दोन्ही डोळ्याने अंध असलेल्या शिक्षकाच नाव आहे.14 जून 2001 रोजी केंद्र शासनाने पुरस्कृत केलेल्या अपंग एकात्मिक शिक्षण योजना माध्यमिक विभाग सोलापूर येथे ते कार्यरत आहे.सन 2013 पासून त्यांची नियुक्ति आहे.सर्वगूण सम्पन्न मात्र नशीबी आलेले दुर्दैवाने अपंगात्वावर मात करूँन ते शिक्षक पदावर नौकरी करतात.पत्नी.दोन जुळ्या मुली आणि ऐक मुलगा असा संसार असताना शासनाच्या जाचक अटींच नव्हे तर मंत्रालयातील खाबूगिरी ने त्याला त्रस्त केले.जेव्हा पासून नियुक्ति झाली तेव्हापासून प्रकाश जाधव यांना वेतंनच नाहि.काय कराव.कसे कराव वेतन नाहि म्हणून संसाराच्या गाढ़ा ओढच कसा अशा ऐक नव्हे तर अनेक प्रश्नाच्या विचार चक्रात अडकलेल्या प्रकाश जाधव यांनी शेवटी कुटुंबासह आत्महत्या करण्याचा अतिशय धाडसी निर्णय घेतला.तोही स्वतःच्या घरी नव्हे तर ज्या शासन व्यवस्थेने त्याला त्रस्त केले त्याच्य़ा दालनासमोर..हा प्रसंग खळबळजनक तेवढाच संतापजनक आणि भावनीक सुध्दा होता.
तेव्हा अचानक आ.कडूचा आवाज अपंग जाधव कुटुंबीयाच्या कानावर पडला आणि त्यांनी क्षणात आपला निर्णय बदलवत आ.कडू यांच्यावर सम्पूर्ण विश्वास दाखविले.आ.बच्चू कडू यांनी लागलीच आपल्यातील मानवतेचा परीचय करूँन देत त्यां दाम्पत्याला वित्त आयोगाचे सचिव जैन यांच्याकडे घेऊन जात "आता न्याय देता की..?" असा त्वेषाने प्रश्ण करताच सचीव जैन यांनी लगेच जाधव यांच्या प्रलंबीत फाईलची शाहनी शा करूँन ते प्रकरण मार्गी लावले आ.बच्चू कडूच्या आजच्या या रौद्रवताराने राज्यभरातील अपंग विदयालय च्या हजारो कर्मचार्याना न्याय मिळाला आहे.
*मोठा अनर्थ टळला*
*प्रकाश जाधव हे मुख्यमंत्राच्या दालनासमोर आत्महत्या करण्याच्या दूरद्रुष्टीकोनातूंन पूर्ण तयारीने आज दी 30 ऑगस्ट मंगलवार रोजी मंत्राल्यात आले होते.त्यांनी गोपनीय पध्दतीने तशी व्यवस्था केली होती.मात्र अपंग कुटुंब मुख्यमंत्रीच्या दालनासमोर बसलेले दिसल्याने आ.बच्चू कडूनी त्यांची आस्थेने विचारपूस केली.आणि त्यांनंतर मात्र मोठा अनर्थ टळला**तीन वर्षापासून प्रलबीत प्रश्ण तासभरात सुटला*
प्रकाश जाधव हे वेतन मागणीचा प्रश्न घेऊन सन 2013 पासुन प्रशासन तथा शासन दुप्तरी येरझरा मारुन थकला होता.मात्र 30 ऑगस्ट चा तो दिवस त्यांच्यासाठी निर्णायक ठरला आ.बच्चू कडू नी जाधव कुटुंबियाला वित्तसचीव जैन यांच्याकडे घेऊन जातं यांनी प्रकाश जाधव यांच्या फाईलवर स्वाक्षरी केली.त्यामुळे त्यांना वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.त्यांच्यासोबत त्यांचे एकूण 55 सहकारी कर्मच्यार्याना वेतन मिळणार आहे.
*तर माझे ही अवयव घ्या*
*अपंग जाधव ने मारली प्रशासनाच्य श्रीमुखात
दि 30 ऑगस्ट मंत्रालय मधे मुख्यमंत्रीच्या उपस्थितील अवयव दान कार्यक्रमचा शूभारभ होता.तेव्हा अपंग प्रकाश जाधव यांनी थेट मंचावर जाऊन " माझे जीवन शासन तथा प्रशासन नीरर्थक केले त्या मुळे माझे अवयव घेऊन टाकावे असे आव्हान मंचावरन केल्याने कार्यक्रमा मधे चांगलेच खळबळ उडाली*
आ. बच्चू कडू ने दिले अपंग शिक्षक दाम्पत्याने दिले जीवनदान
वेतन नसल्याने मुख्यमंत्री च्या दालनासमोर करणार होते आत्मदहन.
स्वतः दोन्ही डोळ्याने अंध.पत्नी ऐका डोळ्यांनी दिसत नाहि संसाराचा गाढ़ा ओढाता-ओढाता नाकी नऊ आले असताना शासनाच्या एकूणच व्यवस्थेने पिढीत असलेल्या त्यां कुटुंबाला पुन्हा जगण्याच्या शर्थतुन बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला.हा मनस्ताप नव्हे तर आता जगाव तरी कसं.या विचारचक्रात अडकलेल्या शाररिक तथा व्यवस्थेने अपंग केलेल्या दाम्पत्याने चक्क मुख्यमंत्राच्या दालनासमोर कुटुंबा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.मात्र राज्यभरात अनाथांचा नाथ म्हणून पुढे आलेल्या आ.बच्चू कडूनी त्यां पिढीत कुटुंबाला जीवनदान दिले.
संत गाडगेबाबाच्या एकूणच विचारधारेने प्रेरीतच नव्हे झपाटलेल्या
आ.बच्चू कडू यांची नजर सर्वसामान्य च्या दुखावर खिळली आहे.आ.बच्चू कडू कुठे ही असो त्यांना समाजव्यवस्था तसेच प्रशासकीय व्यवस्थेने पिढीताचे दुःख आपसूकच दिसते.असाच ऐक प्रसंग दी 30 ऑगस्ट मंगलवार रोजी दुपारी 3 वा.दरम्यान मंत्रालया मधे अनेकांनी अनुभवला.यावेळी अख्य मंत्रालय आ.बच्चू कडू भावनिक आव्हाना समोर थरारुंन गेले.
प्रकाश नामदेव जाधव अस त्या दोन्ही डोळ्याने अंध असलेल्या शिक्षकाच नाव आहे.14 जून 2001 रोजी केंद्र शासनाने पुरस्कृत केलेल्या अपंग एकात्मिक शिक्षण योजना माध्यमिक विभाग सोलापूर येथे ते कार्यरत आहे.सन 2013 पासून त्यांची नियुक्ति आहे.सर्वगूण सम्पन्न मात्र नशीबी आलेले दुर्दैवाने अपंगात्वावर मात करूँन ते शिक्षक पदावर नौकरी करतात.पत्नी.दोन जुळ्या मुली आणि ऐक मुलगा असा संसार असताना शासनाच्या जाचक अटींच नव्हे तर मंत्रालयातील खाबूगिरी ने त्याला त्रस्त केले.जेव्हा पासून नियुक्ति झाली तेव्हापासून प्रकाश जाधव यांना वेतंनच नाहि.काय कराव.कसे कराव वेतन नाहि म्हणून संसाराच्या गाढ़ा ओढच कसा अशा ऐक नव्हे तर अनेक प्रश्नाच्या विचार चक्रात अडकलेल्या प्रकाश जाधव यांनी शेवटी कुटुंबासह आत्महत्या करण्याचा अतिशय धाडसी निर्णय घेतला.तोही स्वतःच्या घरी नव्हे तर ज्या शासन व्यवस्थेने त्याला त्रस्त केले त्याच्य़ा दालनासमोर..हा प्रसंग खळबळजनक तेवढाच संतापजनक आणि भावनीक सुध्दा होता.
तेव्हा अचानक आ.कडूचा आवाज अपंग जाधव कुटुंबीयाच्या कानावर पडला आणि त्यांनी क्षणात आपला निर्णय बदलवत आ.कडू यांच्यावर सम्पूर्ण विश्वास दाखविले.आ.बच्चू कडू यांनी लागलीच आपल्यातील मानवतेचा परीचय करूँन देत त्यां दाम्पत्याला वित्त आयोगाचे सचिव जैन यांच्याकडे घेऊन जात "आता न्याय देता की..?" असा त्वेषाने प्रश्ण करताच सचीव जैन यांनी लगेच जाधव यांच्या प्रलंबीत फाईलची शाहनी शा करूँन ते प्रकरण मार्गी लावले आ.बच्चू कडूच्या आजच्या या रौद्रवताराने राज्यभरातील अपंग विदयालय च्या हजारो कर्मचार्याना न्याय मिळाला आहे.
*मोठा अनर्थ टळला*
*प्रकाश जाधव हे मुख्यमंत्राच्या दालनासमोर आत्महत्या करण्याच्या दूरद्रुष्टीकोनातूंन पूर्ण तयारीने आज दी 30 ऑगस्ट मंगलवार रोजी मंत्राल्यात आले होते.त्यांनी गोपनीय पध्दतीने तशी व्यवस्था केली होती.मात्र अपंग कुटुंब मुख्यमंत्रीच्या दालनासमोर बसलेले दिसल्याने आ.बच्चू कडूनी त्यांची आस्थेने विचारपूस केली.आणि त्यांनंतर मात्र मोठा अनर्थ टळला**तीन वर्षापासून प्रलबीत प्रश्ण तासभरात सुटला*
प्रकाश जाधव हे वेतन मागणीचा प्रश्न घेऊन सन 2013 पासुन प्रशासन तथा शासन दुप्तरी येरझरा मारुन थकला होता.मात्र 30 ऑगस्ट चा तो दिवस त्यांच्यासाठी निर्णायक ठरला आ.बच्चू कडू नी जाधव कुटुंबियाला वित्तसचीव जैन यांच्याकडे घेऊन जातं यांनी प्रकाश जाधव यांच्या फाईलवर स्वाक्षरी केली.त्यामुळे त्यांना वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.त्यांच्यासोबत त्यांचे एकूण 55 सहकारी कर्मच्यार्याना वेतन मिळणार आहे.
*तर माझे ही अवयव घ्या*
*अपंग जाधव ने मारली प्रशासनाच्य श्रीमुखात
दि 30 ऑगस्ट मंत्रालय मधे मुख्यमंत्रीच्या उपस्थितील अवयव दान कार्यक्रमचा शूभारभ होता.तेव्हा अपंग प्रकाश जाधव यांनी थेट मंचावर जाऊन " माझे जीवन शासन तथा प्रशासन नीरर्थक केले त्या मुळे माझे अवयव घेऊन टाकावे असे आव्हान मंचावरन केल्याने कार्यक्रमा मधे चांगलेच खळबळ उडाली*


No comments:
Post a Comment