Tuesday, 20 September 2016

*इतिहास साक्षी आहे की संताची भूमि असलेल्या महाराष्ट्र मधे अनेक थोर पुरुष महात्मे जन्मला आले.त्यांनी समाजा साठी बलिदान त्याग केला व महाराष्ट्र मधे क्रांती घडवून आणली.तशीच ऐक क्रांती अपंग बांधवान साठी घडवून आननारे आमदार श्री बच्चू भाऊ कडू यांनी 2011 साली प्रहार अपंग क्रांती आंदोलन या नावाने अपंग बांधवान साठी संघटना तयार केली. आजपर्यंत अनेक आंदोलन करूँन बच्चू भाऊ नि 21 शासन निर्णय काढण्यासाठी कॉंग्रेस व भाजप या दोन्ही पक्षाला भाग पाडले.ही किमया करा साठी बच्चू भाऊ ला 20 - 30 वर्ष नाही त फक्त 3 वर्ष लागले.आणि अपंग बांधवानच्या जीवनात जशी नव संजीवनी भरण्याचेच काम आमदार बच्चू भाऊ नि केले अपंगाच्या 3%निधी साठी बच्चू भाऊ ने सम्पूर्ण राज्यभर आंदोलन करूँन अपंगाचा हक्क त्यांना मिळवून दिला. अनेक योजना सरकार नि काढल्या होत्या पंन शासना च्या बोगस कारभारामुळे ते ज्याला 2 हात नहि डोळे नही पाय नाही अश्या अपंग बांधवापर्यंत ते पोहचत नव्हत्या पंन आमदार बच्चू भाऊ च्या आगळ्यावेगळ्या आंदोलना मुळे अपंगा पर्यत पोहचू लागल्या. अपंगाच्या घरकुल योजने साठी बच्चू भाऊ विधानसभेत सतत आवाज उठवित होते.2015 साली नागपूर अधिवेशन मधे सरकार ला बच्चू भाऊ ची मागणी मान्य करावी लागली. व अपंगाला त्यांच्या हक्का चे घर मिळू लागले.आमदार बच्चू कडू तसे अचलपुर मतदारसंघा चे आमदार ते सलग 3 वेळा अचलपुर मतदारसंघातून अपक्ष निवडून येत आहे.पंन त्यांच्या मुळे राज्यभरातील अपंग बांधवांना त्यांचा हक्क मिळाला.आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्ना मुळे सम्पूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परीषद व पंचायत समिती मार्फत बऱ्याच योजना अपंग बांधवान साठी राबविल्या जात आहे हे बच्चू भाऊ च्या कष्टाचेच फळ.21 महत्वपूर्ण शासन निर्णय काढून आमदार बच्चू कडू ने अपंग बांधवाच्या जीवनात क्रांती घडवून आणली आहे.हे मात्र खरे.*
(आले शंभर गेले शंभर बच्चू भाऊ एकच नंबर )




No comments:

Post a Comment